शबनम न्युज | दिघी
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
कोकणात अतिवृष्टी झाल्याने , चिपळून , महाड , मधील अनेक गावांत पाणी शिरल्यामुळे या पूरामध्ये असंख्य नागरिकांचे संसार वाहून गेले . या संकटामुळे चिपळून येथील शंकरवाडी , अडरे , या गावातील रहीवासानां अन्नदान्य , महिलानां वस्त्र , जीवनावश्यक वस्तू , साहित्य स्वरुपात दिघी विकास मंचच्या वतीने मदत करण्यात आली .
Advertisement
Advertisement
तसेच अडरे ग्रामपंचायतीच्या संरपच सोनाली पिपंरे यांनी दिघी विकास मंचचे मदत कार्याचे आभार मानत प्रमाणत्रक दिले. यावेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , सुनिल काकडे , दत्ता घुले , धनजंय खाडे , किशोर गुरव , मनोज नांगरे , आकाश शिंदे , दत्ता माळी आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
Advertisement