शबनम न्युज | कर्जत
अहमदनगर | प्रतिनिधी
नगर-सोलापूर या महामार्गामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कर्जत तालुक्यातील माही, बाभुळगाव, कोकणगाव आणि चापडगाव या ठिकाणी महसूल, भूमी अभिलेख, PWD, कृषी या विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन आमदार रोहित पवार यांनी १५ गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व लवकरात लवकर या अडचणीतून मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
हा राष्ट्रीय महामार्ग माझ्या मतदारसंघाच्या विकासाचाही महामार्ग आहे. त्यामुळं तो वेगाने मार्गी लावणं आणि शेतकऱ्यांनाही तातडीने मोबदला मिळावा, यासाठी माझा प्रयत्न आहे. त्याला सर्वांचाच सहकार्य मिळत आहे. असे मत आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
नगर-सोलापूर या महामार्गामुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कर्जत तालुक्यातील माही, बाभुळगाव, कोकणगाव आणि चापडगाव या ठिकाणी महसूल, भूमी अभिलेख, PWD, कृषी या विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन १५ गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. pic.twitter.com/npzia9r2tk
Advertisement— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2021