शबनम न्युज | मुंबई
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १.०० वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
Advertisement
रामटेक २८. ७३ टक्के
नागपूर २८. ७५ टक्के
भंडारा- गोंदिया ३४ .५६ टक्के
Advertisement
गडचिरोली- चिमूर ४१ .०१ टक्के
चंद्रपूर ३०.९६ टक्के
Advertisement