सातत्याने पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमधील पाणीटंचाई लवकरच दूर होईल – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्ह्यातील पाणी टंचाई असेलेले 17 गांवांचे विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव सादर झालेले असून तीन ते चार प्रस्तावांना मान्यता मिळाली...