शबनम न्युज : मुंबई (दि.३१ डिसेंबर) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, ३१ डिसेंबर रोजी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या सर्व आव्हानांवर मात करण्याचे आवाहन केले.
2021 वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Advertisement— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2021