शबनम न्युज | मुंबई
आज पावसाळी अधिवेशनाचा दहावा दिवस आहे. आज आमदार आदित्य ठाकरे यांनी साडेअकरा हजार झाडे कापण्याच्या निर्णयावर राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. ठाकरे म्हणाले, जानेवारी 20122 पासून आतापर्यंत महाराष्ट्र रुक्ष प्राधिकरणाच्या पाच ते सहा बैठक झाल्या आहेत या बैठकांतून साडेअकरा हजार झाडे कापण्याचा निर्णय घेतला ज्याला पर्यावरण वाद्यातून विरोध झाला 5400 झाडे ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय झाला 300 झाडे हेरिटेज होती प्राधिकरण आल्यानंतरही कुठे विकास कामे थांबलेली नाहीत या अॅक्टोमुळे अजनी वन वाचले आहे मग पुण्यातील वेता टेकडी मुळे हा एक बदलला जातोय का असा प्रश्न देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, हेरिटेज झाडे आयडेंटिफाय करणे गरजेचे असून, पन्नास वर्षे पूर्वीचे जे झाडे आहेत ते आयडेंटिफाय करणे तर दुसरे म्हणजे हेरिटेज स्ट्रीट कापण्याचे झालेच तर ते किती कंपल्सशन असायला पाहिजे, ते त्यांच्या वयाप्रमाणे असायला पाहिजे, साधारणपणे एक झाड कापल्यानंतर सहा झाड आपल्याला लावावे लागतात, हे न करता 50 वर्ष असतील तर 50 झाडे लावायला पाहिजे, तसेच महाराष्ट्र ट्री ऑथोरिटीने हे करायला हवे आहे. मात्र हे कधी लागणार होते तर 200 हून जास्त झाडे कापायचे असतील किंवा कॉम्प्रेस करायची झाली तर किंवा ट्रान्सफर करायची झाली, तरच महाराष्ट्र ते ऑथेंटीकडे जाणे गरजेचे होते. नाहीतर तसे काही गरज नाही.
महाराष्ट्र मध्ये अनेक असे वेगवेगळे संस्था आहेत, महानगरपालिका असतील जिथे झाड कापण्याचे प्रस्ताव अनेक वेळा येत असतात आणि हे प्रस्ताव कधीकधी राजकीय दृष्टिकोनातून मंजूर केले जातात, कधी रिजेक्ट केले जातात आणि खरोखरची चांगली काम असतात जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतात, ते अडु शकतात किंवा एका वेगळ्या वेगाने जाऊ शकतात, पण हे सगळं करत असताना कोठेतरी कॉमनसेन्स वापरला गेला पाहिजे. जागतिक पातळीवर कोणत्याही देशात गेलात ते तेथे जास्तीत जास्त टॅलेंट येतात, जास्तीत जास्त बिझनेस येतात आणि मग तिकडेच बिझनेस चांगल्या दृष्टिकोनातून काम करतात ठरवलेलं आहे आणि बहुमत असेल तर ठीक आहे ते करणं गरजेचं आहे, पण याच्यात विचार करणं गरजेचं आहे. हेरिटेजची आयडेंटिफाय करणार हे काही गैर आहे का? नाही तर यातअथॉरिटी मध्ये जे आपण त्याच्यातून एक्सपर्ट आणत होतो, आपण एक्स्पर्ट आणले होते. आज आपण अथोरिटीचे प्रत्येक मेंबर बघा प्रत्येक माणूस हा तिचा एक्सपर्ट प्रत्येक व्यक्ती, बाई किंवा पुरुष एक्सपर्ट आहे. राजकीय कोणीही नाही.
साधारणपणे जानेवारी 2022 पासून आतापर्यंत या महाराष्ट्रातील पाच ते सहा बैठका झालेले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकार आल्यानंतर देखील समृद्धी महामार्ग कुठेही थांबला नाही. मेट्रोच्या लाईन असतील तर काम थांबलं नाही, आमचं सरकार पडेपर्यंत 82% काम झाले होते, पोस्टर रोडचे 65% काम झाले होते. आपण जे करतो ते राजकारणाचे पलीकडे करतो. आमचा हेतू हाच होता की, आपल्या देशात, राज्यात, शहरांमधलं पर्यावरण आणि विकास हेच एक समतोल तिथे मांडला गेला पाहिजे आणि शाश्वत विकासासाठी गेलं पाहिजे. कदाचित काही व्यक्ती त्या ठिकाणी डोंगर, झाडी बघून येतात, आमच्याकडे पण असायला पाहिजे थोडी झाडी वगैरे, या साठी आम्ही काम करत होतो, पण आम्हाला कळलं नाही तिथे काही जाऊन पळून बघून आले, अशी मिश्किल टीका देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
जानेवारी 2022 पासून आतापर्यंत महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाच्या 5 ते 6 बैठक झाल्या आहेत. या बैठकांतून साडे अकरा हजार झाडे कापण्याचा निर्णय घेतला. ज्याला पर्यावरणवाद्यांकडून विरोध झाला. 5400 झाडे ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय झाला. 300 झाडे हेरिटेज होती. प्राधिकरण आल्यानंतरही कुठे… pic.twitter.com/dLP94ad0iI
Advertisement— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 28, 2023