शबनम न्यूज , प्रतिनिधी :
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आपल्या भारत जोडो यात्रे नंतर आता भारत न्याय यात्रा सुरु करणार आहे. १४ जानेवारी ते ३० मार्च या कालावधीत हि भारत न्याय यात्रा पार पडली जाणार आहे.
मुंबई ते मणिपूर अशी हि यात्रा असेल. राहुल गांधी यांनी या आधी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यन्त काढली होती, या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता , आता राहुल गांधी भारत न्याय यात्रा १४ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान सुरु करणार आहेत.
Advertisement