शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज झाली. १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात म्हणजेच ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेसाठी मतदान करु देण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. कोर्टानं दोघांनाही मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
Advertisement
Advertisement