पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
कंजारभाट समाज विकास कृती समितीच्या कार्याला राज्यस्तरीय वेग मिळत आहे, लवकरच “शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी” प्रकल्पाच्या माध्यमातून जातीच्या दाख़ले संदर्भातील जाचक १९६१ सालच्या अटी-शर्ती पासून आपला कंजारभाट समाज मुक्त होईल अशी अपेक्षा कंजारभाट समाज विकास कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून कंजारभाट समाज विकास कृती समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी समाजाच्या प्रत्येक नागरिकाला येणाऱ्या शासकीय अडचणी दूर कश्या होतील या साठी आमदार खासदार, मुख्यमंत्री साहेबांना भेटून चर्चा, विचार-विमर्श करीत आहेत, तसेच मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार “शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी” प्रकल्पाचे मुख्य अधिकारी श्री. अमोल शिंदे साहेबांना बांद्रा मुंबई येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट देखील घेतली आहे.
१९६१ जाचक अट रद्द करावी अथवा गृह चौकशी अहवाल देवून जातीचा दाखला विना अटी-शर्तीने मिळेल या साठी कंजारभाट समाज विकास कृती समितीचे मुख्य सल्लागर श्री. मुरचंद भाट साहेबांनी दिलेल्या सूचनेचा पालन करीत श्री. राजेश नवले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. मनोज माछरे कार्यध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच श्री. दर्शन मलके जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी फक्त जिल्ह्या पूर्ती नसून अखंड महाराष्ट्र राज्यात स्थायीक असेलेल्या समाज घटकाची व पुढील पिढीच्या अनुकूल भविष्य सुरक्षित राहावे यासाठी वाडी, वस्त्या, नगर, गाव, तालुका, शहर प्रत्येक ठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना लक्षात आणून देण्यासाठी एकाच दिवशी राज्यभर निवेदन देण्यात यावे अशी संकल्पना मांडत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
सूचनेचा पालन करीत महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, औंरंगाबाद, सोलापूर जुन्नर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ईचलकरंजी, ठाणे, मुंबई, अश्या प्रत्येक ठिकाणच्या जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपायुक्त, प्रांत, तहसीलदार, मान्यवर शासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्याच्या वतीने :- श्री. मनोज माछरे, अभय भाट, विजय माछरे, विशाल भाट, जतन बागडे, जितेंद्र कराळेकर, अक्षय माछरे, विशाल तामचिकर, गोविंद राठोड, गणेश माछरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नंदूरबार जिल्ह्याच्या वतीने :- श्री. मनोज चव्हाण, नरेंद्र गुमाने, विशाल मछले, विशाल इंद्रेकर, अनिल तामचिकर, निलेश तामचिकर, शशिकांत नेतलेकर, कमलेश पवार, काजल मछले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
*दोंडाईचा धुळे जिल्ह्याच्या वतीने :- विक्की बाटुंगे, प्रदीप मलके, रोहित गारुंगे, करण गुमाने, अमर नेतले, शरद नेतले, श्रीकांत मलके, प्रितेश गागडे, सोमनाथ गुमाणे, सुमित घमंडे, रुपेश नेतले, राहुल इंद्रेकर, हर्षल गारूंगे, जलदिप गागडे, योगेश तमाईचेकर, सूरज तमाईचेकर
आदर्श गूमाने, दिपक माच्छरे, शुभम घासिकर, संजय गारुंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.*
नाशिक जिल्ह्याच्या वतीने :- बलराम माचरेकर, गंगाराम माचरेकर, नरसिंग माचरेकर, रणजित कराळेकर, राजू माचरेकर, अमर तामचिकर, रवींद्र माचरेकर, सतिश माचरेकर, मिथून माचरेकर, चेतन माचरेकर, सुनिल नवले, संजय माचरेकर, रामसिंग माचरेकर, रोहन तामचिकर, करम माचरेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्याच्या वतीने :- श्री. धर्मेंद्र नगरकर, रोहित नगरकर, सतीश नगरकर, सचिन नगरकर, नितीन नगरकर, नरेंद्र बागडे, जमीर माचरे, सौरभ माचरे,विवेक नगरकर, निलेश माचरेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्नर तालुकेच्या वतीने :- श्री. कुलदीप तामचिकर, विशाल तामचिकर, बेराज तामचिकर, सुनील रावळकर, युवराज तामचिकर, मनोज बाबा माचरेकर, बबलू तामचीकर, चेतन इंद्रेकर, चंदन नवले, संदिप इंद्रेकर लाखन तामचिकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याच्या वतीने :- श्री. राजेश नवले, नरेश नवले, मोहन नवले, कुलदीप नवले अनिल नवले, सुनील बन्सी नवले, मंगेश अनिल नवले, सूरज गागडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जळगांव जिल्ह्याच्या वतीने :- श्री. गौतम बागडे, राजीव गागडे, उमेश माछरे विर दहियेकर, मंगल गुमाने, मुकेश अभंगे, संजू बाटुगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्याच्या वतीने :- विनोद तामचेकर, पप्पु अभंगे, नितीन तामचिकर, बाळासाहेब अभंगे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या वतीने :- श्री. सतिश प्रकाश कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्याच्या वतीने :- श्री. दर्शन मलके, रोनक भगवान मलके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने :- कांतीलाल तामचिकर, हरिभाऊ धमले, मनोज तामचिकर, अभिषेक तामचीकर, नरेंद्र तामचीकर, बंटी तामचीकर, संजय तामचीकर, विशाल माचरेकर, रामदास इंद्रेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
कोल्हापूर इचलकरंजी जिल्ह्याच्या वतीने:- श्री. राजू मिणेकर, महेश मछले, दीपक माछरे, मुन्ना भाट व दहावी बारावी उत्तीर्ण मंगल सिंग कंजारभाट, रोहित तमायचे, रोहित मीनेकर, रोहित नवले, निहाल बागडे, विद्यार्थी दर्शना मिणेकर, दिव्या माछरे, दिव्या नवले, श्रवणी मिणेकर, रोहिणी गागडे, सानिया मिणेकर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये कंजारभाट समाज विकास कृती समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना व सहकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि एकाच दिवशी पावूल उचलत ऐतिहासिक कार्य यशस्वीरित्या पार पाडले.