वृत्तसंस्था : राज्याच्या पालिका महापालिकांच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्यामुळेच लांबले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला आहे उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्याने या निवडणुका लांबल्या आहेत तसेच ठाकरे गटाने या याचिका मागे घ्याव्या त्यांनी याचिका मागे घेतल्यानंतर लगेच निवडणुका लागतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे तसेच महापालिका निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणार असल्याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
next post