शासनकर्ती जमात बना, हीच शूरवीरांना खरी श्रद्धांजली – अँड.संदीप ताजने
शबनम न्यूज : पुणे (दि.०२ जानेवारी ) :- अस्पृश्यतेविरोधातील एल्गार आणि अस्मितेचा हुंकार असे भीमा-कोरेगावच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. शूरवीर ‘महार रेजिमेंट’ने आपल्यापेक्षा संख्येने ४०...