निवडणुका संपल्या की इंधन दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का? – जयंत पाटील यांनी साधला केंद्रीय अर्थमंत्र्यांवर निशाणा
शबनम न्युज / मुंबई निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच! हे काय वित्त नियोजन आहे का? असा...