Solapur : मुलांना शालेय शिक्षणाबरोबर चारित्र्य संपन्न घडवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
शबनम न्युज | सोलापूर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे कर्तव्य आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांची वाढ, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना...